महापालिका भवनातील कर्मचारी वेळेत नाहीतच

पुणे - पाच दिवसच कार्यालयीन काम करायचे आहे; तसेच राज्य सरकारच्या निर्णयानुसार पावणेदहा वाजता कार्यालयांमध्ये कर्मचारी उपस्थित असणे बंधनकारक आहे. तरीही, महापालिका कर्मचारी सकाळी...

15 मार्चपासून कांदा निर्यात

पुणे - देशातील बहुचर्चित कांदा निर्यातबंदी 15 मार्चला मागे घेण्याचे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिले आहे. या आश्‍वासनामुळे कांदा उत्पादकांना दिलासा...

ठाकरे बंधूंवर ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप!

रत्नागिरी: नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज नाणारवरून थेट ठाकरे कुटुंबाला लक्ष्य...

PM मोदींचे सोशल मीडिया सोडण्याचे सूतोवाच, राहुल गांधींचीही कमेंट

नवी दिल्लीः सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद करणार आहेत. खरं आहे का हे? असा प्रश्न...

पक्षी फडफडतोय म्हणजेच नेम अचूक : धनंजय मुंडे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यकर्ता शिबिरावर टीका करणाऱ्या भाजपवर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. पक्षी फडफडायला लागला...

टायगर अभी जिंदा है…….अमर सिंह म्हणाले

लखनऊः समाजवादी पक्षाचे माजी वरिष्ठ नेते अमर सिंह यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची काही दिवसांपूर्वी माफी मागितली होती. त्यावेळी त्यांनी आपण सिंगापूरमध्ये मृत्यूशी...

परिवहन खात्याचे परवाना पाच दिवसांच्या आठवडय़ाने वेळापत्रक विस्कळीत

नागपूर : परिवहन खात्याने पाच दिवसांच्या आठवडय़ाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी २०२० पासून सुरू केल्याने वाहन परवान्यासाठी शनिवारची ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जदारांचे काय असा प्रश्न...

शाहीनबागमध्ये सरकारच्या दुर्लक्षाने भयंकर प्रकार – स्वामी

पालघर : दिल्लीतील शाईनबाग परिसरातील आंदोलकांना तुगलकाबाद परिसरामध्ये स्थानबद्ध केले असते तर दिल्लीमध्ये घडलेला भयंकर प्रकार टाळता आला असता. सरकारने आंदोलकांना ढील दिल्याने त्याचा...

सरकार किती काळ टिकणार? पवारांनी दिलं स्पष्ट उत्तर

महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टीकणार नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार उत्तर दिलं. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता...

भारतात कोचीत करोनाचा पहिला बळी ?

कोची (केरळ): चीन आणि जगभरात हजारोंच्या संख्येने बळी घेतलेल्या करोनाने भारतातही शिरकाव केला आहे. एका ३६ वर्षीय तरुणाला एर्नाकुलमच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले...

Most Popular