फडणवीस दिल्लीला गेले तर मुनगंटीवारांनाच आनंद’, अजितदादा

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. 'फडणवीस तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ...

बायकोचा पगार माझ्यापेक्षा जास्त: फडणवीस

मुंबई: सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावा यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे. राज्याचा बजेट आणि आपल्या घरच्या बजेटमध्ये फारसा फरक नसतो. राज्याचा बजेट...

१०० युनिट वीज मोफत?

राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार असून, याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल. घरगुती वीज वापर करणाऱ्या...

‘हा’ निर्णय सर्वाधिक समाधान देणारा: उद्धव ठाकरे

मुंबई: 'राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्री म्हणून मला सर्वात समाधान देणारा निर्णय होता,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी...

फडणवीसांवर खटला चालणारच ; सुप्रीम कोर्टाचा दणका

नागपूर: निवडणूक शपथपत्रातील गुन्हे लपवल्या प्रकरणी विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फडणवीसांची फेरविचार...

पुलवामा कटाची माहिती असणाऱ्या बाप-लेकीस अटक

गेल्यावर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएने मोठा उलगडा केला असून या हल्ल्याच्या कटाची पूर्ण माहिती असलेल्या बापलेकीस अटक...

डॉ. बंग दाम्पत्य रतन टाटांच्या हस्ते सन्मानित

गडचिरोली : पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या ५०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा...

मोदीजी, आता तरी टिंगलटवाळी बंद करा……. गंभीर परिस्थितीकडं लक्ष द्या’

नवी दिल्ली - सध्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक जण सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटर, फेसबुक या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र येतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत...

सिंचन घोटाळ्याचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्याची गरज नाही – अधीक्षक श्रीकांत...

नागपूर : सिंचन घोटाळ्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागांतर्गत (एसीबी) स्थापन करण्यात आलेल्या दोन विशेष तपास पथकांनी (एसआयटी) प्रामाणिकपणे व पारदर्शीपणाने केला आहे. तपासात समोर...

महाराष्ट्राची राजभाषा मराठी; वादच नाही: असित मोदी

मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेत मुंबईची भाषा हिंदी असल्याचं दाखवल्यानं वाद निर्माण झाल्यानंतर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या वादावर...

Most Popular