भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील युद्धबंदीनंतरची चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानचे डीजीओमओ यांची दुपारी चर्चा होणार होती. मात्र या चर्चेची वेळ...
MPSC च्या परीक्षेत वैष्णवी गायकवाड राज्यात मुलींमध्ये प्रथम, कोचिंग न लावता...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला. त्यात स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापुरातील वैष्णवी राम गायकवाड...
भारतातील हे बनले पहिले भिकारीमुक्त शहर, प्रभावी उपाययोजनांचा परिणाम; ‘ही’ मोहीम...
एखादं शहर भिकारीमुक्त होऊ शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य झालं आहे. शहर भिकारीमुक्त होणं म्हणजे गरिबी कमी...
जगातील 2500 वर्ष जुना सर्वात पावरफुल कोर्स! फक्त 10 दिवसांत आयुष्य...
प्रत्येकाच्या आयुष्यात दु:ख हे आहेच हे निर्विवाद सत्य आहे. समस्या, चिंता, तणाव, संकटे अशा नानाविविध मोर्चांवर दररोज लढा द्यावा लागतो. विद्यार्थी असो वा गृहस्थ,...
अदानी सुमहाने मोडले सर्व विक्रम, एका दिवसात कमावले तब्बल 70 हजार...
भारत पाकिस्तान युद्धबंदीच्या निर्णयानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठा फायदा झाला आहे. अदानींच्या 10 कंपन्यांनी इतकी चांगली कामगिरी केली की त्यांनी एका दिवसात 70...
लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपये देऊन शांत बसायचं नाही, तर…; मुख्यमंत्री...
लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न वाढवल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र...
पाषाण-सुतारवाडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र – ना. चंद्रकांतदादा...
नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र असून, कोथरुड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचवण्याची भावना...
वाऱ्यांची दिशा बदलली! मान्सून वेळेआधी धडकणार, महाराष्ट्रात मान्सून कधी समोर आली...
महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. त्याच दरम्यान आणखी एक बातमी समोर येत आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. यंदाच्या वर्षी नैऋत्य मोसमी...
भारत – पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने...
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा...
सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला वाजलेल्या तांडव स्तोत्र ‘त्या’ धुनची सर्वत्र चर्चा;...
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्यदलांनी केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी रविवारी तिन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली. चार दिवस चाललेल्या या...