पंतप्रधान नरेंद्र मोदी Live; ‘सैन्याचा पराक्रम देशाच्या माता, भगिनी आणि मुलींना...

मुंबई : भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत सशस्त्रसंधीबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांमधील तणाव...

भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर,...

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा...

भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील युद्धबंदीनंतरची चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही

भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानचे डीजीओमओ यांची दुपारी चर्चा होणार होती. मात्र या चर्चेची वेळ...

MPSC च्या परीक्षेत वैष्णवी गायकवाड राज्यात मुलींमध्ये प्रथम, कोचिंग न लावता...

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला. त्यात स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापुरातील वैष्णवी राम गायकवाड...

भारतातील हे बनले पहिले भिकारीमुक्त शहर, प्रभावी उपाययोजनांचा परिणाम; ‘ही’ मोहीम...

एखादं शहर भिकारीमुक्त होऊ शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य झालं आहे. शहर भिकारीमुक्त होणं म्हणजे गरिबी कमी...

जगातील 2500 वर्ष जुना सर्वात पावरफुल कोर्स! फक्त 10 दिवसांत आयुष्य...

प्रत्येकाच्या आयुष्यात दु:ख हे आहेच हे निर्विवाद सत्य आहे. समस्या, चिंता, तणाव, संकटे अशा नानाविविध मोर्चांवर दररोज लढा द्यावा लागतो. विद्यार्थी असो वा गृहस्थ,...

राज्यात ‘पूर्वमोसमी’ला पोषक वातावरण; कसे असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर…

उष्णतेने भाजून काढल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे. अंदमानजवळील समुद्रात ढगांची रेलचेल वाढली असून निकोबार बेटांवर रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु...

दहावीचा निकाल उद्या दुपारी; कुठे आणि कधी पाहता येणार?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकालही जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल १३ मे रोजी...

महाविद्यालयात हेलपाटे न मारता अकरावी प्रवेश! प्रवेशासाठी लागतील 5 कागदपत्रे, अर्ज...

राज्यभर यंदा पहिल्यांदाच इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. त्यांना एकूण दहा महाविद्यालयांची निवड पसंतीक्रमाने करावी लागणार...

अदानी सुमहाने मोडले सर्व विक्रम, एका दिवसात कमावले तब्बल 70 हजार...

भारत पाकिस्तान युद्धबंदीच्या निर्णयानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठा फायदा झाला आहे. अदानींच्या 10 कंपन्यांनी इतकी चांगली कामगिरी केली की त्यांनी एका दिवसात 70...

Most Popular

Newsmaker