मान्सून आज अंदमान-निकोबारला पोहचण्याची शक्यता, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मान्सून अंदमान निकोबार बेटावर आज दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पाऊस झाला असून येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान-निकोबारनंतर पुढच्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live; ‘सैन्याचा पराक्रम देशाच्या माता, भगिनी आणि मुलींना...
मुंबई : भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत सशस्त्रसंधीबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांमधील तणाव...
भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर,...
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा...
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील युद्धबंदीनंतरची चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानचे डीजीओमओ यांची दुपारी चर्चा होणार होती. मात्र या चर्चेची वेळ...
MPSC च्या परीक्षेत वैष्णवी गायकवाड राज्यात मुलींमध्ये प्रथम, कोचिंग न लावता...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला. त्यात स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापुरातील वैष्णवी राम गायकवाड...
भारतातील हे बनले पहिले भिकारीमुक्त शहर, प्रभावी उपाययोजनांचा परिणाम; ‘ही’ मोहीम...
एखादं शहर भिकारीमुक्त होऊ शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य झालं आहे. शहर भिकारीमुक्त होणं म्हणजे गरिबी कमी...
महाविद्यालयात हेलपाटे न मारता अकरावी प्रवेश! प्रवेशासाठी लागतील 5 कागदपत्रे, अर्ज...
राज्यभर यंदा पहिल्यांदाच इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. त्यांना एकूण दहा महाविद्यालयांची निवड पसंतीक्रमाने करावी लागणार...
लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपये देऊन शांत बसायचं नाही, तर…; मुख्यमंत्री...
लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न वाढवल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र...
पाषाण-सुतारवाडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र – ना. चंद्रकांतदादा...
नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र असून, कोथरुड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचवण्याची भावना...
वाऱ्यांची दिशा बदलली! मान्सून वेळेआधी धडकणार, महाराष्ट्रात मान्सून कधी समोर आली...
महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. त्याच दरम्यान आणखी एक बातमी समोर येत आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. यंदाच्या वर्षी नैऋत्य मोसमी...