रतन टाटांच्या १० हजार कोटींच्या संपत्तीत कोनाचा वाटा
मृत्यूपत्रात काय लिहिलंय?
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर लोकांच्या मनात हाच प्रश्न उपस्थित होत आहे की,...
साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याचा निर्णय लांबणीवर
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करणे केंद्र सरकारणे लांबणीवर टाकले आहे. सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर ४३ ते ४५ रुपये प्रतिकिलो मिळत असल्याने...
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार?
अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन काहीच दिवसांपूर्वी संपला. या सीझनमध्ये सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत बिग बॉसचा पाचवा...
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली;
कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
उद्धव ठाकरे शिवसेना गटाने आज १५ मतदारसंघातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनिल गोटे, अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा समावेश...
Airtel च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!
कंपनीची 'ही' सुविधा आता मिळणार नाही
देशात मोबाईल नेटवर्क क्षेत्रात स्टारलिंकचे मालक इलॉन मस्क यांच्या एन्ट्रीनंतर बाजारात तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. मस्कच्या कंपनीशी दोन...
अक्षय कुमार बरोबर माझी तुलना करणे…कार्तिक आर्यनने स्पष्टच सांगितलं
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या बॅक टू बॅक चित्रपट करत आहे. अलिकडच्या काळात तो सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता म्हणून उदयास आला आहे. अभिनेता...
काय झाडी, काय डोंगार.. काय पैशाचा पाऊस आणि काय सोन्याची बरसात…...
नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यश
राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने ठिकठिकाणी नाकेबंदी असून लहान मोठ्या वाहनांची तपासणी केली जात असतानाच पुण्यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.पुण्यातील...
पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान
पिंपरी : मोबाइल शॉपीला आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे दोन वाजताच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली. अग्निशामक...
नागिनीचा बदला..! घरात झोपलेल्या पाच जणांना सर्पदंश, ३ जणांचा मृत्यू;
वनविभागाकडून घेतली जातेय गारुड्यांची मदत
साप आणि सापांच्या अनेक कथा तुम्ही चित्रपट आणि कथांमध्ये पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. नागाचा बदलाही तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिला असेल....
विरोधकांसाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्यापेक्षा आपलं काम बोलत असल्याने आपल्याला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. गडकरी साहेबांच्या नेतृत्वात नागपूर शहरात केलेला बदल लोक डोळ्याने...